4kNews दि. 13 मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रामध्ये झपाट्याने विकास होत आहे. होणाऱ्या विकासाच्या अनुषंगाने या ठिकाणी रहिवासी संकुले उभारणे ही काळाची गरज बनली आहे. गृहनिर्माण संकुले बांधत असताना प्रथितयश विकसकांना स्थानिक शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घ्याव्या लागतात. परंतु अशा प्रकारे जमीन खरेदी करत असताना स्थानिकांनी विकसकाला टोपी लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. खालापूर तालुक्यातील मौजे […]
