नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: मुंबई

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत 14 ऑक्टोबर रोजी विराट मोर्चाचे आयोजन

4k समाचार दि. 13 मुंबई (प्रतिनिधी) – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट, आंबेडकरी संघटना आणि सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र येत आहेत. या मागणीसाठी 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भायखळा राणीबाग येथून आझाद मैदानपर्यंत शांततापूर्ण विराट रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मुंबईतील सर्व […]

बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत महामोर्चा

4k समाचारमुंबई दि. 13 (वार्ताहर): अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने “बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चा” हा भव्य मोर्चा दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदान, बोरीबंदर (मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे.  या मोर्चात रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील विविध गट-तटांतील तसेच विविध राजकीय पक्षांतील बौद्ध नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बोधगया येथील […]

सांताक्रूझ येथे बौद्धजन पंचायत समिती व महिला मंडळतर्फे वर्षा समाप्ती कार्यक्रम उत्साहात पार

4k समाचार दि. 10 सांताक्रूझ (प्रतिनिधी): बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १५३ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षा समाप्तीचा कार्यक्रम भगवान गौतम बुद्ध विहार, भीमवाडा सांताक्रूझ येथे उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समिती मुंबईचे गोवर्णिंग बॉडी सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. धम्मगुरू भंते महानाम यांच्या मधुर वाणीतील धम्मदेशनेने उपस्थितांना प्रेरणा दिली. त्यांनी […]


विवेक गोविंदराव पवार यांनी भगवान बुद्ध विहार व जुहू चौपाटी येथे महापुरुषांना केले अभिवादन


4k समाचार  दि. 4

मुंबई (प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.) मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज सामाजिक ऐक्य आणि विचारांची परंपरा जपत विविध ठिकाणी महापुरुषांना अभिवादन केले. सकाळी त्यांनी भगवान गौतम बुद्ध विहार येथे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांना त्यांनी बुद्ध व […]

दि.बा. पाटील यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाची मागणी..

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेकडून सिडको व पोलिसांना निवेदन, २६ सप्टेंबरला धरणे आंदोलन.

पनवेल (4K News) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला काहीच दिवस शिल्लक असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या दैवत मानल्या जाणाऱ्या स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था रस्त्यावर उतरणार आहे. संस्थेच्यावतीने सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि बेलापूर […]

भारत–पाक सामना – जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे

काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निर्दोष पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश हादरला. भारतीय सेनेने धाडसी कारवाया करून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या जखमा आजही ताज्याच आहेत. शहिदांच्या बलिदानाची सावली अजूनही जनमानसावर आहे. अशा वेळी भारत–पाक क्रिकेट सामना खेळवण्यास परवानगी देणे हे भारतीयांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे आहे. सरकारने […]

महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींच्या ३५०व्या शहादत शताब्दी व श्री गुरु गोबिंद सिंह जींच्या ३५०व्या गुरता गादी शताब्दी राज्य स्तरावर साजरी करण्यात येणार

4k समाचार  मुंबई: दिनांक: १३ सप्टेंबर २०२५महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक व मैलाचा दगड ठरणारा निर्णय घेत १२ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या GR नुसार खालील दोन महान गुरुपर्व राज्य स्तरावर भव्य पद्धतीने साजरे केले जाणार आहेत – • “हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींची ३५०वी […]

जीआरमध्ये फसवणूक झाली तर राज्यात मंत्री फिरु देणार नाहीत – जरांगे

पनवेल दि. २ (प्रतिनिधी)  4k समाचार मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद मिळावी यासाठी मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारला अखेर निर्णय घ्यावा लागला असून, हैद्राबाद गॅझेटनुसार गावातील, नात्यातील आणि कुळातील सखोल तपासणी करून पात्रांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात आली […]

मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु; बीडमध्ये कार्यवाहीला प्रारंभ

4k समाचार दि. 2 मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण आज पाचव्या दिवशी पोहोचले असून, त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एकावर सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा आंदोलक तरुणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची मागे घेण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु झाली आहे.. बीड जिल्ह्यात या संदर्भातील कार्यवाहीला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून आरक्षण आंदोलनातील […]

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावर सदावर्तेचा आक्षेप; सरकारला न्यायालयीन लढाईचा इशारा

4k समाचार दि. 2 मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर नवे वादंग उभे राहिले आहे. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला तीव्र आक्षेप नोंदवला आहे.  सदावर्ते यांनी स्पष्ट केले की, आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे गुन्हे मागे घेणे कायद्याच्या चौकटीत शक्यच नाही. असे गुन्हे मागे घेण्याचा सरकारने […]

Back To Top