नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार


नवी मुंबईत पाणी साचण्यावर आयुक्तांच्या दाव्यांची पोलखोल


4k समाचार दि. 21

नवी मुबंई शहरात पाणी साचलेले नाही, असा दावा आयुक्तांनी केला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अनरजित चौहान यांनी या दाव्याची पोलखोल केली आहे.



चौहान यांनी सांगितले की, नाल्यांमधील उंचीतील फरक आणि नाल्यांच्या मार्गात बांधलेल्या झोपड्यांमुळे पाणी साचत आहे. विशेषतः वाशी सेक्टर २९ आणि तुर्भे एपीएमसी मार्केट परिसरातील नाल्यांजवळ उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई न केल्याने परिस्थिती गंभीर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून नाले मार्ग मोकळे करावेत, अशी मागणी चौहान यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top