नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  


नवी मुंबईत पाणी साचण्यावर आयुक्तांच्या दाव्यांची पोलखोल


4k समाचार दि. 21

नवी मुबंई शहरात पाणी साचलेले नाही, असा दावा आयुक्तांनी केला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अनरजित चौहान यांनी या दाव्याची पोलखोल केली आहे.



चौहान यांनी सांगितले की, नाल्यांमधील उंचीतील फरक आणि नाल्यांच्या मार्गात बांधलेल्या झोपड्यांमुळे पाणी साचत आहे. विशेषतः वाशी सेक्टर २९ आणि तुर्भे एपीएमसी मार्केट परिसरातील नाल्यांजवळ उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई न केल्याने परिस्थिती गंभीर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून नाले मार्ग मोकळे करावेत, अशी मागणी चौहान यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top