नवीन बातम्या
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांच्या रूपाने ‘नवा अनधिकृत व्यापार जिहाद’ पुकारण्यात आला आहे, या अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा, अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली.


आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात सदरचा विषय मांडताना अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांमुळे नागरिकांना होणारा नाहक त्रास विशद केला. त्यांनी आपल्या औचित्याच्या मुद्यातून सांगितले कि, पनवेल विधानसभा मतदार संघात पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये ठिकठिकाणी आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दररोज महानगरपालिका हद्दीतील कुठल्याही शहरामध्ये आठवडा बाजार भरवले जातात.

कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता अवैधपणे व दादागिरीने हे बाजार चालवले जातात आणि त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर हातगाड्यांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटून या हातगाड्यांनी शहरातील प्रमुख रस्ते व्यापले आहेत आणि त्यामुळे स्थानिक नागरिक व अधिकृत व्यवसायिक तक्रार करत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या माध्यमातून तकलादू स्वरूपाची कारवाई केली जाते.

या हातगाड्यांवरती अनधिकृत धंदे सुद्धा चालवले जातात त्यामुळे वाहतुकीला अडथळे होतात अशा प्रकारच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्याचबरोबर हातगाड्यांमार्फत आठवडा बाजारात मोठया प्रमाणात बांग्लादेशी लोकं व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे असेही त्यांनी सभागृहात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top