नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सज्जता; गरजेच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दलाची पथके त्वरित पाठवण्याच्या सूचना

4k समाचार दि. 21
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 



बैठकीदरम्यान पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली. पूरस्थिती नियंत्रण, नागरिकांची सुरक्षितता, अडकलेल्या लोकांचे स्थलांतर, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्कालीन सेवांची कार्यवाही यावर विशेष भर देण्यात आला.



मंत्री जाधव-पाटील यांनी गरजेच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची पथके तातडीने पाठवावीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top