नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावर सदावर्तेचा आक्षेप; सरकारला न्यायालयीन लढाईचा इशारा


4k समाचार दि. 2
मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर नवे वादंग उभे राहिले आहे. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 



सदावर्ते यांनी स्पष्ट केले की, आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे गुन्हे मागे घेणे कायद्याच्या चौकटीत शक्यच नाही. असे गुन्हे मागे घेण्याचा सरकारने प्रयत्न केला, तर ते थेट न्यायालयात धाव घेतील, असा इशारा त्यांनी दिला. यासोबतच संबंधित मंत्र्यांनाही प्रतिवादी म्हणून उभे करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
सरकारकडून आंदोलकांना दिलेल्या आश्वासनानंतर आता सदावर्तेंच्या भूमिकेमुळे पुढील घडामोडींवर राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे. 






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top