पनवेल, दि.3 (वार्ताहर)4kNews ः पनवेल उरण रोडवरील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळील मोकळ्या जागेत लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आणल्याने पनवेल अंधारात जाता जाता वाचले.पनवेलमध्ये उरण नाका येथे महावितरण चे उपकेंद्र आहे.त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगली झाडे वाढली आहेत .त्या उपकेंद्राच्या आवारात आजूबाजूचे नागरिक कचरा देखील टाकतात.उपकेंद्र असल्यामुळे भूमिगत विद्युत तारा देखील तेथून गेल्या आहेत.त्याठिकाणी अशाच मोकळ्या जागी […]
शुभमंगल सावधान… यंदा लग्न सराईची जोरात धामधूम!
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः तुळसी विवाह संपन्न झाल्यानंतर दरवर्षी ग्रामीण व शहरी भागात इच्छूकांच्या लग्नसराईची धामधुम सुरु होते. तुळसी विवाह संपन्न झाल्यानंतर यंदा नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्तास सुरुवात झाली असून यंदा विवाहाचे जवळपास 69 मुहूर्त असणार आहेत. यापैंकी अनेक मुहूर्त हे डिसेंबर आणि मे या महिन्यात आहेत. वर्ष 2023 मध्ये मे महिन्यात विवाहाचे तब्बल 15 मुहूर्त […]
नाल्यात कोसळली मारुती सुझुकी इर्टीगा गाडी
पनवेल, दि.3 (वार्ताहर)4kNews ः खारघर वसाहतीमधील सेक्टर 6 येथे असलेल्या एका नाल्यात वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर मारुती सुझुकी इर्टीगा गाडी नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर 6 स्टेशन रोडकडे जाणार्या मार्गावरील प्रणाम हॉटेल समोर असलेल्या नाल्यात मुख्य रस्ता सोडून वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर गाडी ही नाल्यात कोसळली असून यात गाडीचे […]
पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी
साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता कार्यकर्त्यांच्याडोळयांच्या पाणवल्या कडा अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर शेकापचे नेते उरण विधानसभे मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू वृत्तीने […]
द्रोणागिरी येथे आरोग्य सेवा केंद्र सुरू करा
शेकाप नेते प्रितम म्हात्रेंची मागणी”जेएनपीटी
(4kNews) “शेकाप नेते प्रितम म्हात्रेंची मागणी”जेएनपीटी, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशाप्रकारे मोठे उद्योग उरण परिसरात येत आहेत. तेथे येणाऱ्या रोजगारासाठी सुद्धा भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. सिडकोच्या माध्यमातून पुष्पकनोड, उलवे, द्रोणागिरी येथे मोठ्या प्रमाणात शहराची निर्मिती करण्यात आली. सिडकोने या ठिकाणी रस्ते, पाणी , वीज अशाप्रकारे सुविधा दिल्या आहेत परंतु […]
महायुतीच्या शपथविधीसाठी ठाकरे बंधूंना निमंत्रण
महायुतीच्या आगामी शपथविधीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. महायुतीने या निवडणुकीत मोठा विजय मिळवून बहुमत सिद्ध केले आहे. या निमंत्रणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू शपथविधीसाठी उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पत्नीने पतीला बेदम धुतले !
पुण्यातील सोमवार पेठेत मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून पत्नीने पतीला लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने बेदम मारहाण केली . चिडलेल्या पत्नीने पतीच्या करंगळीला चावा घेत नख तोडले आणि तोंड, गाल, पोटावर ओरखडे काढले. या घटनेमुळे घाबरलेल्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. ४४ वर्षीय पतीने आपल्या ४० वर्षीय पत्नीविरोधात त्रिशुंड गणपती मंदिराजवळील पोलीस ठाण्यात गुन्हा […]
भाजपचा मोठा डाव ! एकनाथ शिंदे विरोधी पक्षात ?
महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बदललेल्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे. अंजली दमानिया यांनी भाजपवर विरोधी पक्ष संपवण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले, “भाजपने सत्ता टिकवताना विरोधी पक्षही आपलाच ठरवला आहे. ” शिंदे यांच्या वागण्यात आलेल्या बदलांमुळे चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता पदावर मतभेद सुरू असून भाजपकडून आपल्या माणसाला विरोधी पक्षनेता बसवण्याचा प्रयत्न […]
मारकडवाडीतील मतदान प्रक्रिया अखेर स्थगित
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया अखेर तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ही प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात 50 हजार नागरिकांना घेऊन माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवभोजन योजना बंद होणार?
कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन योजना निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या राज्यातील 21 शिवभोजन केंद्रे निधीअभावी अडचणीत आली आहेत. सामान्य लोकांसाठी उपयुक्त ठरलेली ही योजना बंद होणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. योजनेच्च्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार […]
