निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेसाठी निमंत्रण



भारताच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या मतदानातील तफावतीबाबतच्या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत पक्षाला मंगळवार, ३ डिसेंबर रोजी चर्चेसाठी बोलावले आहे. ईसीआयने म्हटले आहे की,

काँग्रेसच्या सर्व कायदेशीर समस्यांचे पुनरावलोकन करून त्यावर लेखी उत्तर देण्याचे आयोगाने आश्वासन दिले आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेतही पारदर्शकता असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून काँग्रेसच्या समस्यांवर योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top