नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

अवकाळी पावसामुळे ४०० नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलवले

4k समाचार दि. 20

पनवेल पालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुमारे ४०० नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, पालिका प्रशासनाने शाळा व इतर सार्वजनिक ठिकाणी निवारा केंद्रे उभारली आहेत.



पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. २० ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी झाल्याने पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे कोणबिवाडा शाळा, उर्दू शाळा, क्रीडा संकुल आणि बुद्ध विहार नवनगर पनवेल येथे नागरिकांना सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top