नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; ठाण्यासह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

4k समाचार दि. 20

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. 



मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहण्याची तसेच काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून, धोकादायक भाग टाळण्याचे निर्देश दिले आहेत.



दरवर्षीप्रमाणे कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top