नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; ठाण्यासह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

4k समाचार दि. 20

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. 



मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहण्याची तसेच काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले असून, धोकादायक भाग टाळण्याचे निर्देश दिले आहेत.



दरवर्षीप्रमाणे कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top