नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसवणीला विरोध  शिरवणेकरांचा आंदोलनात्मक मोर्चा


4k सामाचार दि. 22

नवी मुंबई | शिरवणे गाव आणि परिसरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मोठा मोर्चा काढला. डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरवणे गावातील नागरिक व विविध संघटना मिळून नेरुळ येथील एमएसईबी कार्यालयावर धडकले. 



या वेळी “स्मार्ट मीटर हटवा, जनतेला वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात अनावश्यक वाढ होत असून नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. याविरोधात अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. 



मोर्चादरम्यान नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले. जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवून लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top