नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: मुंबई

मनसेला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी ही माहिती दिली. जाधव यांनी पत्रात नमूद केले की, “पराभवाची जबाबदारी घेत मी राजीनामा देत आहे. काम करताना कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमस्व.” त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेसाठी […]

तावडेंच्या एन्ट्रीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा सस्पेन्स

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची दिल्लीत बैठक झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपद व मराठा मतांच्या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी तावडेंकडून मराठा समाजाची भूमिका समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाली, मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिल्यास मतांवर होणाऱ्या परिणामांची गणिते मांडली […]

राष्ट्रीय फार्मसी सप्ताह निमित्त फार्मासिस्टस साठी विशेष फार्मसी मॅनेजमेंट कोर्स

महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल च्या औषध माहिती केंद्राच्या (DIC) तर्फे, आप्पासाहेब शिंदे, अतुल अहीरे, धनंजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली व DIC प्रमुख गणेश बंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारणी सदस्य नितीन मणियार, जिल्हा अध्यक्ष लीलाधर पाटील, जिल्हा सचिव प्रविण नावंधर व समन्वयक संतोष घोडिंदे यांच्या पुढाकाराने फार्मसी मॅनेजमेंट कोर्सचे आयोजन 24 नोव्हेंबर 2024 रोजी डी डी विसपुते […]

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं दीपक केसरकर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. याच दरम्यान, नागपुरातील उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संजय मेश्राम आणि भाजपचे सुधीर पारवे यांच्यात थेट लढत होणार असल्याचा अंदाज होता, परंतु भाजपचे बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे यामुळे तिहेरी […]

शरद पवार राजकारणातून सन्यास घेण्यावर रंगली चर्चा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 288 पैकी 231 जागांवर महायुती विजयी झाली, तर महाविकास आघाडीला केवळ 45 जागांवरच विजय मिळाला. या निकालानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा राजकारणातून सन्यास घेण्यावर चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या दारुण पराभवामुळे शरद पवार यांचे भवितव्य काय, अशी विचारणा आता राजकारणात होत आहे. महायुतीच्या विजयामुळे राज्याच्या […]

यंदा विधानसभा विरोधी पक्षनेत्याविनाच

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणाऱ्या 29 जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या नाहीत. ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16, तर शरद पवार गटाला फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर अतिआत्मविश्वासाने लढलेल्या मविआला मोठा धक्का बसला. महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला, तर मविआला विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेत बसण्याची नामुष्की ओढवली आहे. […]

महाविकास आघाडी ४६ जागांवर थांबली

महाविकास आघाडी ४६ जागांवर थांबली आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामुळे महाविकास आघाडीला पक्षनेतेपद मिळेल का, याबद्दल चर्चा सुरु आहे. इतर छोट्या पक्षांच्या जागांनाही या आकड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यावरून राजकीय वर्तमनात अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या भविष्यावर हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांचे पुढील राजकीय दिशा आणि भूमिका यावरून आगामी […]

विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार?

महाराष्ट्राचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला. अनेकांनी यावर संशय घेतला आहे. आता वकिल असीम सरोदेंनी एक फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे निकालाला आव्हा देणारी याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. ‘अनेक जण जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक याचिका करतांना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक असतात. निवडणूक निकाल अनाकलनीय […]

मी माझ्या विजयाने आनंदी नाही- जितेंद्र आव्हाड

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड विजयी झाले. अशातच, जितेंद्र आव्हाडांनी या विजयाचा आनंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सर्व दिग्गज नेते एकाचवेळी पराभूत होतील, असं होत नाही,’ असं ते म्हणाले. यासोबतच त्यांनी EVM मशीनवर आम्हाला विश्वास नसल्याचेही स्पष्ट केले, ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे मान्य आहे मान्य आहे, असं अजित पवारांनी म्हटलंय, […]

बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करत उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, “हिंदुत्व सोडून रडतरौतांच्या नादी लागणे तुम्हाला केवढ्याला पडले हे बघा, बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था झाली आहे.” तसेच, “रडतरौतांच्या उद्धटपणामुळेच […]

Back To Top