नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

मनोज जरांगेंचं महायुतीविषयी मोठं विधान


राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवलं, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे

. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीविषयी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, ‘आज गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली, पण उद्याचा दिवस आमचा आहे.

आरक्षण नाही मिळालं तर सरकारच्या छाताडावर बसणार, आता हे सरकार तुमचंय, तर मराठा आरक्षण लवकर द्यायचं.’ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top