नवीन बातम्या
पनवेलमध्ये साडेनऊ लाखांची वीज चोरी उघड; एकावर गुन्हा दाखल
सेनेची बांधणी अधिक मजबूत करण्याासाठी पनवेलमध्ये बैठक संपन्न

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पनवेल महानगरपालिकेची शिवसेना शाखा तोड कारवाई परतावली
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %
बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह 
सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान संपन्न

मनोज जरांगेंचं महायुतीविषयी मोठं विधान


राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवलं, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे

. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीविषयी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, ‘आज गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली, पण उद्याचा दिवस आमचा आहे.

आरक्षण नाही मिळालं तर सरकारच्या छाताडावर बसणार, आता हे सरकार तुमचंय, तर मराठा आरक्षण लवकर द्यायचं.’ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top