नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; परतीचा मान्सून उशिराने होणार

4k समाचार दि. 23

महाराष्ट्र – यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने परतीच्या प्रवासावर असलेला मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड व धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  २८ सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहील, तर परतीचा मान्सून ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान उशिराने सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top