नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; परतीचा मान्सून उशिराने होणार

4k समाचार दि. 23

महाराष्ट्र – यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने परतीच्या प्रवासावर असलेला मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड व धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  २८ सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहील, तर परतीचा मान्सून ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान उशिराने सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top