नवीन बातम्या
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

Category: महाराष्ट्र

मनसेला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी ही माहिती दिली. जाधव यांनी पत्रात नमूद केले की, “पराभवाची जबाबदारी घेत मी राजीनामा देत आहे. काम करताना कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमस्व.” त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेसाठी […]

मृतांना 10 लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ शिवशाही बस उलटली, ज्यात 7-8 प्रवासी मृत्यूमुखी पडले, आणखी 5-7 मृतदेह बसमध्ये अडकल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी मृतांना 10 लाखांची मदत दिल्याचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत जखर्मीना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले.

बस उलटली, 7 जणांचा जाग्यावरच मृत्यू

गोंदीयाच्या सडक अर्जुनीमध्ये महामंडळाची शिवशाही बस उलटल्याची भीषण घटना घडली आहे. खजरी गावाजवळ बसचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खंत व्यक्त केली आहे, प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना एकनाथ शिंदेंनी […]

तावडेंच्या एन्ट्रीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा सस्पेन्स

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची दिल्लीत बैठक झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपद व मराठा मतांच्या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी तावडेंकडून मराठा समाजाची भूमिका समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाली, मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिल्यास मतांवर होणाऱ्या परिणामांची गणिते मांडली […]

राष्ट्रीय फार्मसी सप्ताह निमित्त फार्मासिस्टस साठी विशेष फार्मसी मॅनेजमेंट कोर्स

महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल च्या औषध माहिती केंद्राच्या (DIC) तर्फे, आप्पासाहेब शिंदे, अतुल अहीरे, धनंजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली व DIC प्रमुख गणेश बंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारणी सदस्य नितीन मणियार, जिल्हा अध्यक्ष लीलाधर पाटील, जिल्हा सचिव प्रविण नावंधर व समन्वयक संतोष घोडिंदे यांच्या पुढाकाराने फार्मसी मॅनेजमेंट कोर्सचे आयोजन 24 नोव्हेंबर 2024 रोजी डी डी विसपुते […]

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं दीपक केसरकर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. याच दरम्यान, नागपुरातील उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संजय मेश्राम आणि भाजपचे सुधीर पारवे यांच्यात थेट लढत होणार असल्याचा अंदाज होता, परंतु भाजपचे बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे यामुळे तिहेरी […]

मनोज जरांगेंचं महायुतीविषयी मोठं विधान

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवलं, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे . मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीविषयी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, ‘आज गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली, पण उद्याचा दिवस आमचा आहे. आरक्षण नाही मिळालं तर सरकारच्या छाताडावर बसणार, आता हे सरकार तुमचंय, तर मराठा आरक्षण […]

शरद पवार राजकारणातून सन्यास घेण्यावर रंगली चर्चा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 288 पैकी 231 जागांवर महायुती विजयी झाली, तर महाविकास आघाडीला केवळ 45 जागांवरच विजय मिळाला. या निकालानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा राजकारणातून सन्यास घेण्यावर चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या दारुण पराभवामुळे शरद पवार यांचे भवितव्य काय, अशी विचारणा आता राजकारणात होत आहे. महायुतीच्या विजयामुळे राज्याच्या […]

यंदा विधानसभा विरोधी पक्षनेत्याविनाच

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणाऱ्या 29 जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या नाहीत. ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16, तर शरद पवार गटाला फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर अतिआत्मविश्वासाने लढलेल्या मविआला मोठा धक्का बसला. महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला, तर मविआला विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेत बसण्याची नामुष्की ओढवली आहे. […]

महाविकास आघाडी ४६ जागांवर थांबली

महाविकास आघाडी ४६ जागांवर थांबली आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामुळे महाविकास आघाडीला पक्षनेतेपद मिळेल का, याबद्दल चर्चा सुरु आहे. इतर छोट्या पक्षांच्या जागांनाही या आकड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यावरून राजकीय वर्तमनात अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या भविष्यावर हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांचे पुढील राजकीय दिशा आणि भूमिका यावरून आगामी […]

Back To Top